This content is restricted to site members. If you are an existing user, please log in. New users may register below.
आता चित्ररथ नाकारण्याचे पुरोगामी राजकारण
(जी.एन.एस., रविन्द्र पंड्या) दि.5 मोदी सरकारवर टीका करण्याचा अधिकार हा समस्त पुरोगामी वर्गाने 2014 पासून स्वीकारलेला आहे. विषय कोणताही असो, मुद्दा कोणताही असो, फक्त मोदी सरकार वर टीका करण्यासाठी निमित्त मिळाले पाहिजे. असे निमित्त मिळाले की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पासून तर नुकतेच मंत्री झालेले जितेंद्र आव्हाडा पर्यंत सारेच तुटून पडतात. विषय आपल्या अखत्यारीत आहे की नाही, घटनेत त्या संदर्भात नेमकी तरतूद कोणती आहे याचा विचार केला जात नाही.